माझे कॉलेज निबंध My College Essay in Marathi
My College Essay in Marathi – My First Day in College Essay in Marathi माझे कॉलेज निबंध, माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये माझे कॉलेज या विषयावर निबंध लिहिणार आहोत. कॉलेज म्हटले कि आज देखील आठवतात कॉलेज मधील काही आठवणी, कॉलेजमधील काही आनंदाचे दिवस, मित्र मैत्रीणींच्या सोबत केली मज्जा, मस्ती आणि परीक्षा आल्यानंतर एकत्र मिळून केलेला अभ्यास. कॉलेजमधील अश्या अनेक आठवणी असतात तसेच हा एक आपल्या जीवनातील महत्वाचा टप्पा असतो ज्यावरून आपल्या पुढच्या करियरला दिशा मिळते.
कॉलेज हा प्रत्येक व्यक्तीचा सुवर्ण क्षण असतो आणि दहावी झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थीच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडलेले असतात कि आपण कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा आणि कोणत्या विषयामधून आकारावी बारावीचे शिक्षण घ्यावे. कारण आपण ज्यावेळी अकरावीला प्रवेश घेणार असतो त्यावेळी आपल्या समोर कला, वाणिज्य आणि विज्ञान हे विषय असतात आणि आपल्या सोयीप्रमाणे विषय निवडून त्या विभागामध्ये प्रवेश घेवू शकतो आणि आपण अकरावीला विभाग निवडताना खूप विचार करून करतो.
माझे कॉलेज निबंध – My College Essay in Marathi
माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध – my first day in college essay in marathi.
कारण आपले पुढचे शिक्षण किंवा करियर त्याच्यावर अवलंबून असते. शेवटी मी वाणिज्य हा विषय निवडून कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. मी ज्यावेळी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला त्यावेळी माझ्या शाळेतील काही मित्र आणि मैत्रिणी माझ्यासोबत होत्या त्यामुळे मला कॉलेजच्या पहिल्या दिवशी काही वाटले नाही मग जस जसे आम्ही कॉलेजमध्ये जुने होत गेलो तास तशी आम्हाला कॉलेजमधील वातावरणाची सवय होत गेली.
माझे कॉलेज तसे मोठे होते कारण माझ्या कॉलेजमध्ये आकारावी, बारावी ( कला, वाणिज्य आणि विज्ञान हे विभाग होते ). तसेच कॉलेज मध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान या विभागाचे ग्रॅज्युयेशन आणि पोस्ट ग्रॅज्युयेशनचे शिक्षण देखील मिळत होते. आमच्या कॉलेजची इमारत हि दोन मजली होती आणि आमचा अकरावीचा वर्ग हा दुसऱ्या मजल्यावर होता आणि आमचा वर्ग हा ५० ते ६० मुले अगदी आरामात मावतील इतका मोठा होता आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण होता.
आमचे कॉलेज हे मॉर्निंग कॉलेज असायचे म्हणजेच सकाळी लवकर असायचे आणि आमचा पहिला क्लास हा ९ ते १० असायचा आणि मग त्यानंतर १५ मिनिटाची सुट्टी असायची असे सव्वा एक पर्यंत आमचे कॉलेज असायचे. आमच्या कॉलेजची जिमखाना इमारत देखील दोन मजली होती आणि आम्हाला तेथे वेगवेगळ्या प्रकारचे खेळाचे साहित्य मिळायचे आणि ते बैठ्या खेळाचे असो किंवा मैदानी खेळाची आमच्या ग्रुपमधील काही जणांना कॅरम या खेळाची खूप आवड असल्यामुळे आम्ही कॉलेज मधील क्लास सुटले कि एक तास किंवा जर खेळ चांगला रमला तर जिमखान्यामध्ये कॅरम खेळत बसायचो.
- नक्की वाचा: माझी शाळा निबंध मराठी
जीमाखानाच्या बाजूला एक खेळाचे मोठे मैदान होते आणि तेथेच इतर विद्यार्थी वेगवेगळे खेळ खेळायचे आणि मुले दर त्या ठिकाणी दिवसभर क्रिकेट खेळत असत. याच मैदानावर आमच्या कॉलेजच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा दरवर्षी असायच्या आणि यामधील खेळामध्ये जसे कि रंनिंग मध्ये मी आणि माझ्या मित्र – मैत्रिणी भाग घेत होतो. त्याचबरोबर आमच्या कॉलेजमध्ये जर काही वाणिज्य विषयाबद्दल काही स्पर्धा असल्या तर आम्ही सगळे मिळून त्यामध्ये सहभागी होत होतो.
त्याचबरोबर आमच्या कॉलेजमध्ये ६ महिन्यातून एकदा इंडस्ट्रीयल विझिट देखील जात होते आणि आमच्या गटातील सर्वजन इंडस्ट्रीयल विझिटला न चुकता जात होतो कारण आम्हाला त्या विझिटमुळे कोणत्या तरी व्यवसाय बद्दल माहिती मिळत होती तसेच विझिट सोबत जर तेथे कोणतेतरी पर्यटन स्थळ असेल तर ते देखील पाहता यायचे आणि त्यामुळे सहलीचा आनंद देखील घेता यायचा. त्याचबरोबर आमच्या कॉलेजचा असा नियम होता कि एक वर्षी अन्युअल गॅदरिंग असायचे आणि एका वर्षी एक मोठी वार्षिक सहल असायची.
तसेच अभ्यासातून विरंगुळा म्हणून पारंपारिक दिवस ( traditional day ) रेट्रो डे, मिसमॅच डे या सारखे अनेक डे साजरे केले जायचे. पारंपारिक दिवस असायचा त्या दिवशी मुले साड्या नेसून यायच्या आणि महाराष्ट्रीयन , कर्नाटकी, बंगाली, तामिळी अश्या प्रकारे वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूषा करायच्या आणि मुले देखील वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूषा करत होते.
अश्या प्रकारे वेगवेगळ्या डे ला त्या डे प्रमाणे वेशभूषा विद्यार्थी करून यायचे. अश्या सर्व वर्षभराच्या कार्यक्रमांनंतर महत्वाची असाची ती म्हणजे परीक्षा आणि वार्षिक परीक्षा म्हटले कि सार्वजन अभ्यासाला लागायचे. परीक्षेचे वेळापत्रक नोटीस बोर्ड वर लावले कि सर्वांची धावपळ व्हायची आणि विद्यार्थी हुशार विद्यार्थ्याच्या काढून आणि सरांच्या कडून नोट्स गोळा करून अभ्यासाला सुरुवात करायची आणि विद्यार्थी जास्त करून ग्रुप करून कॉलेजमध्ये अभ्यास करत होती कारण काही समजले नाही तर एकमेकांना विचाराने सोपे जात होते.
आमच्या कॉलेज मधील परीक्षेची पध्दत हि खूप कडक होतो आणि परीक्षेचे नंबर टाकताना समोरील बेंचवरचा विद्यार्थी वाणिज्यचा असेल तर त्याच्या पाठीमागील विद्यार्थी हा विज्ञान किंवा कला विभागाचा असायचा अश्या प्रकारे कडक पद्धतीने आमची वार्षिक परीक्षा घेतली जायची.
पुढील बारावीचे शिक्षण मी त्याच कॉलेजमध्ये घेतले पण यावेळी थोडी मस्ती, मज्जा कमी आणि अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ दिला कारण बारावी हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो आणि आपण जर बारावीला चांगल्या उतीर्ण गुणांनी पास झालो तर शिक्षणाचा मार्ग चांगल्या पद्धतीने निवडता येतो. बाराविला असताना होणारे सर्व क्लास न चुकता करू लागलो तसेच कॉलेज सुटल्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये असणाऱ्या ग्रंथालयामध्ये एक स्टडी रूम देखील होती आणि तेथे खूप शांतता असायची.
त्यामुळे आम्ही अभ्यासाला तेथेच बसायचो आणि ग्रंथालयामध्ये अभ्यासाला बसण्याचा आम्हाला एक फायदा झाला कि आम्हाला जर कोणत्या विषयाचे पुस्तक घ्यायचे असल्यास आम्ही तेथून लगेचच घेत होतो तसेच आमचे कॉलेजमध्ये एक्सट्रा क्लास देखील सुरु होते. बरीविच्या या वर्षामध्ये आम्ही अभ्यास करत करत अनेक मनोरंजक गोष्टीपण केल्या जश्या आणि अकरावीमध्ये असताना करत होतो.
अशा प्रकारे आमच्या बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक आले पण वर्षभरामध्ये चांगला अभ्यास झाल्यामुळे भीती वाटली नाही आणि आमच्या कॉलेजमध्ये बोर्डाच्या परीक्षा होत असल्यामुळे माझा परीक्षेचा नंबर आमच्याच कॉलेजमध्ये पडला आणि आमच्या बारावीच्या परीक्षा चांगल्या पार पडल्या आणि आम्ही बारावीला चांगल्या गुणांनी पास देखील झालो. पुढे ग्रॅज्युयेशन आणि पोस्ट ग्रॅज्युयेशन देखील केले. अश्या प्रकारे आपल्या कॉलेजबद्दल आणि कॉलेजच्या आठवणींच्या बद्दल जितके सांगेल तेवढे ते कमीच असते.
आम्ही दिलेल्या My College Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माझे कॉलेज निबंध, माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या या my junior college essay in marathi article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट
Share this:
1 thought on “माझे कॉलेज निबंध my college essay in marathi”.
College च्या जागि कनिश्र्ठ महाविद्यालय हा शब्द पाहीजे होता
Leave a Comment उत्तर रद्द करा.
पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.
Notify me of follow-up comments by email.
Notify me of new posts by email.
- जीवन चरित्र
- ज्ञानवर्धक माहिती
- पक्षी माहिती
- प्राणी माहिती
माझा महाविद्यालयातील पहिला दिवस | My first day in college essay in marathi
आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी महाविद्यालयातील पहिला दिवस या विषयावर मराठी निबंध घेऊन आलेलो आहोत. mahavidyalayatil pahila divas हा निबंध सर्वच कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.
माझा महाविद्यालयातील/ कॉलेज चा पहिला दिवस मराठी निबंध Mahavidyalayatil pahila divas nibandh
माझ्या गावाच्या शाळेत शिकत असताना मी विचार करायचो की जेव्हा मी 12 वी उत्तीर्ण होईल तेव्हा दुसऱ्या शहरातील छानश्या महाविद्यालयात शिक्षणासाठी जाईल. मला हा विचार करून खूप आनंद व्हायचा. काही काळानंतर मी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालो. घरातील सर्वजण आनंदी होते. मलाही आता नवीन कॉलेज मध्ये जाण्याचा आनंद होता. माझ्या माझ्या वडिलांचे स्वप्न होते की मी एक डॉक्टर बनावे. व खूप प्रयत्नानंतर त्यांनी माझा प्रवेश भारती विद्यापीठ पुणे येथे करून दिला. पुण्यात आमचे कोणतेही नातेवाईक वास्तव्यास नसल्याने मला भाड्याने रूम करावा लागला. सुरुवातीला काही दिवस माझे मम्मी पप्पा पण माझ्या सोबतच होते.
आज माझा महाविद्यालयातील पहिला दिवस होता जेवण करून दुपारी अकरा वाजता मी घरातून निघालो. माझ्या मनात विचार सुरू होते की कॉलेज मधील वातावरण कसे असेल? माझे वर्गमित्र कसे असतील? मनात आनंद तर होताच परंतु थोडी भीतीही वाटत होती. कारण पहिल्यांदाच मी एवढ्या मोठ्या महाविद्यालयात आलो होतो. कॉलेजच्या जवळ पोहचलो तर पाहिले तेथे एक मोठेच गेट होते. ज्याच्या मध्ये जाण्यासाठी आणखी एक लहान गेट होते. मी त्या गेट वाटून आत गेलो.
आता खूप सारे विद्यार्थी उभे होते. मी पण त्यांच्यामध्ये जाऊन उभा राहिलो. त्यांच्यातील बहुतेक विद्यार्थी महाविद्यालयात नवीन होते. परंतु त्यांच्या व्यवहारावरून असे वाटत होते की ते फार पूर्वीपासून एक दुसऱ्याला ओळखत आहेत. येवढेच नव्हे तर मुलीही एकमेकांशी अतिशय मोकळ्या गप्पा मारीत होत्या. परंतु मी मात्र शांत उभा होतो. यानंतर मी बाजूला काम करीत असलेल्या एका प्युनला माझ्या वर्गबद्दल विचारले व त्यांनी मला संगितले.
आता मी माझ्या वर्गात जाऊन पोहचलो. पाहतो तर काय वर्गात आधीच मुले आलेली होती. जवळपास 60-70 माझ्यासारखेच मुले मुली वर्गात बसलेले होते. मी सुद्धा एका मागील बेंच वर जाऊन बसून गेलो. इतक्यात माझे लक्ष माझ्याच शहरातील लोकेश कडे गेले. शाळेत असताना लोकेश व मी सोबत होतो. लोकेशला पाहून मला खूप आनंद झाला. कारण या अनोळखी कॉलेजमध्ये तो एकमेव माझ्या ओळखीचा व्यक्ती होता. मी त्याच्या जवळ जाऊन बसलो मला पाहून तो देखील आनंदित झाला. इतक्यात आमचे शिक्षक वर्गात आले, सरांना पाहून सर्वजण उभे राहीले. लगेच त्यांनी सर्वांना खाली बसण्याचा इशारा केला.
सरांनी एक रजिस्टर उघडून ऍडमिशन झालेल्या नवीन मुलांची नावे घेणे सुरू केले. त्यांनी सर्वांची नावे घेतली परंतु माझे नाव आले नाही. जशे त्यांनी रजिस्टर बंद केले तसा मी उभा राहिलो त्यांना म्हणालो सर माझे नाव तुम्ही घेतले नाही. सरांनी मला माझे नाव विचारले व रजिस्टर मध्ये लिहून घेतले. यानंतर त्यांनी सर्वांचा परिचय ऐकून घेतला.
हळू हळू आम्ही सर्व एकमेकांना परिचित होऊ लागलो. आमच्या शहरातून पाच मुले व दोन मुली येथे शिकायला आले होते. पहिल्याच दिवशी माझे चार-पाच मित्र बनून गेले होते. माझा कॉलेज चा दिवस खूप छान होता. संध्याकाळी चार वाजता मी कॉलेजमधून घरी परत आलो. परंतु मला हा दिवस नेहमी आठवण राहिला.
तर मित्रांनो हा होता My first day in college essay in marathi तुम्हाला हा marathi nibandh वाटला आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.
टिप्पणी पोस्ट करा
- Birthday Wishes in Marathi
Contact form
Essay Marathi
- Privacy Policy
- DMCA Policy
Get every types of Essays for students
माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध | my first day in college essay in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध बघणार आहोत. कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना ती कठीण जाणवत असते हीच स्थिती कॉलेजच्या पहिल्या दिवशी होत असते. दहावी संपल्यानंतर अकरावीत जाताना मनात अनेक प्रश्न असतात. मन गोंधळलेले असते. पण या प्रश्नांची उत्तरे आपले गुरुजन देत असतात अश्या या मार्गदर्शक गुरुजींना अभिवादन करूया आणि सुरुवात करूया निबंधाला.
प्राथमिक शाळेतून मी माध्यमिक शाळेत गेलो. आणि काय झाले कोण जाणे! मला शाळा आवडू लागली. म्हणजेच शाळेचा अभ्यास मला खूप प्रिय झाला. झपाटल्याप्रमाणे मी अभ्यास आणि अभ्यासेतर कार्यक्रमात बुडून गेलो. त्यामुळेच ती मंतरलेली सहा वर्षे कशी, केव्हा संपली, ते कळलेच नाही. दहावीचे वर्ष संपताना मीही पुढील शिक्षणाचे बेत आखत होतो.
दहा वर्षे शिक्षण घेऊन आज अकरावीत जाताना छातीत धडधडत होते. कारण महाविदयालयातील नवीन वातावरण ! त्या वातावरणात मी घाबरलो होतो ; पण उसने अवसान आणून धिटाई दाखवत होतो. सूचनाफलकांपाशी विदयार्थ्यांनी खूप गर्दी केली होती. पण त्या गर्दीत घुसून आम्हांला आमची तुकडी आणि वर्ग-खोली कोणती हे पाहावेच लागले. गंमत म्हणून महाविदयालयात फेरफटका मारला. आमचा वर्ग पाहून आम्ही आश्चर्यात पडलो.
पंखे, दिवे, फळा, प्राध्यापकांसाठी छोटेसे व्यासपीठ होते. ती सारी व्यवस्था पाहून मला अतिशय आनंद झाला . आता आम्हाला आमच्यासारखेच गोंधळलेले दोन-तीन मित्र भेटले. मग आम्ही संपूर्ण महाविदयालय भटकलो. प्रयोगशाळा पाहून थक्क झालो. ती भव्य प्रयोगशाळा पाहून मला स्वत:लाच शास्त्रज्ञ बनल्यासारखे वाटले .
जिमखाना पाहून झाल्यावर मी कॅन्टीनला भेट दिली. कॅन्टीनमधील ते उत्साही वातावरण पाहून मी हरखूणच गेलो . पण सगळ्यांत माझ्या मनात ठसले ते महाविदयालयातील ग्रंथालय! त्या भव्य ग्रंथालयातील पुस्तकांनी गच्च भरलेल्या कपाटांवर माझी नजर खिळली. जणू कपाटातील पुस्तके मला खुणावत होती आणि मग मनातल्या मनात मी त्यांना वचन दिले, 'पुस्तकांनो, यापुढे तुमची आमची मैत्री. अगदी खास मैत्री.'
प्राचार्यांच्या स्वागत-व्याख्यानाची वेळ झाली, म्हणून आम्ही घाईघाईने महाविदयालयाच्या सभागृहाकडे वळलो. तो हॉल गच्च भरला होता. पण गेल्यागेल्या मला धक्काच बसला. फळ्यावर काही नावे लिहिली होती आणि त्यांत माझे नाव होते. ९० टक्के वा जास्त गुण मिळवणाऱ्या विदयार्थ्यांसाठी पहिल्याच रांगेत काही बेंच राखून ठेवले होते. मी माझ्या मित्रांना सोडून त्यांपैकी एका खुर्चीवर बसलो. विशेष आनंदाने माझे मन उचंबळत होते आणि भीतीने पाय लटलटत होते.
प्राचार्य व प्राध्यापक आल्यावर सर्व सभागृह शांत झाले. अगदी मोजक्याच शब्दांत प्राचार्यांनी सर्व विदयार्थ्यांचे स्वागत केले आणि गोड शब्दांत विदयार्थ्यांना त्यांच्या कर्तव्यांची व हक्कांची जाणीव करून दिली. नंतर प्राचार्यांनी ९० टक्के व त्याहून अधिक गुण मिळालेल्या विदयार्थ्यांचा सत्कार केला. मला पहिल्या वर्षाची सर्व पुस्तके बक्षीस मिळाली होती.
कार्यक्रम संपल्यावर महाविदयालयाच्या मैदानातून मी मित्रांबरोबर घरी निघालो. तेव्हा मनात होते की 'शाळेसारखीच या महाविदयालयाशी माझी गट्टी होणार !' असा हा महाविदयालयातील पहिला दिवस मी कधीच विसरणार नाही.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
महत्वाचे मुद्दे :
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्वाचे मुद्दे वापरू शकता. )
- शालान्त परीक्षेचा निकाल
- महाविदयालयीन जीवनाचे आकर्षण
- वेगळ्या वातावरणाची अपेक्षा
- प्रवेशासंबंधी सूचनांच्या फळ्याजवळील गर्दी
- प्रवेशमुले-मुली-पोशाखांतील
- भाषेतील विविधता
- बावरलेले मन
- प्राचार्यांचे प्रारंभिक भाषण
- त्यांचे मार्गदर्शन
- नवीन मैत्री-मित्रांसह ग्रंथालय
- प्रयोगशाळा, जिमखाना इत्यादी विविध विभागांना भेटी
- कॅन्टीनची फेरी
- नव्या जीवनाची सुखावहता
- नव्या स्वप्नांची, ध्येयाची चाहूल.
HindiVyakran
- नर्सरी निबंध
- सूक्तिपरक निबंध
- सामान्य निबंध
- दीर्घ निबंध
- संस्कृत निबंध
- संस्कृत पत्र
- संस्कृत व्याकरण
- संस्कृत कविता
- संस्कृत कहानियाँ
- संस्कृत शब्दावली
- पत्र लेखन
- संवाद लेखन
- जीवन परिचय
- डायरी लेखन
- वृत्तांत लेखन
- सूचना लेखन
- रिपोर्ट लेखन
- विज्ञापन
Header$type=social_icons
- commentsSystem
Marathi Essay on "College Education", "विद्यापीठीय शिक्षण : गुणवत्ता-संवर्धनाची गरज मराठी निबंध" for Students
Essay on College Education in Marathi : In this article " विद्यापीठीय शिक्षण : गुणवत्ता-संवर्धनाची गरज मराठी निबंध ", " Colle...
Essay on College Education in Marathi : In this article " विद्यापीठीय शिक्षण : गुणवत्ता-संवर्धनाची गरज मराठी निबंध ", " College Education Marathi Nibandh " for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on " College Education ", " विद्यापीठीय शिक्षण : गुणवत्ता-संवर्धनाची गरज मराठी निबंध " for Students
प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन व विद्यापीठीय असा चढता क्रम दर्शविणाऱ्या अवस्था लक्षात घेऊन शिक्षणाचा विचार केला जातो. त्यांपैकी महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्याचा विचार शिक्षणाचा कळसाध्याय म्हणून करावा लागतो. हे महाविद्यालयीन शिक्षण दिवसेंदिवस अधिकाधिक खर्चिक होत आहे आणि त्याबरोबरच समाजातील सर्वांना त्या शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी अशी अपेक्षाही केली जात आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र येणे शक्य आहे काय? मुख्य म्हणजे या उच्च पातळीवरच्या शिक्षणाची समाजातील सर्व पातळ्यांवरच्या जुन्या पिढीला कितीशी आवश्यकता आहे? आयुष्यात कारकून किंवा एखाद्या ऑफिसमध्ये महत्त्वाच्या पदावर नोकरी करताना या त्याच्या बी.ए., एम्.ए. चा खरोखरी किती उपयोग होत असतो? ज्या विषयाचे त्याने ज्ञान घेतलेले असते त्याच क्षेत्रातली नोकरी तो करीत असतो काय? तशी नोकरी त्याला मिळते काय? तसे असते तर बँका, वेगवेगळ्या कंपन्या यांना स्वतंत्र, वेगळ्या प्रवेशपरीक्षा घेण्याची आवश्यकता भासली नसती. याचा विचार करता ‘आजचे शिक्षण व विविध क्षेत्रांतील नोकऱ्या यांचा विचार व्हायला पाहिजे' असे म्हणावे लागते. पुष्कळदा बी.एड. सारखा अभ्यासक्रम पाहता त्याचा हे विद्यार्थी प्रत्यक्ष शिकविण्यामध्ये किती प्रमाणात उपयोग करतात, हाही प्रश्न मनात येतो.
सगळ्यांसाठी, सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी एकच एक अभ्यासक्रम आणि त्याच्या शिक्षणाची सक्ती हे समाजहिताच्या व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कितपत उचित आहे, याचा विचार महत्त्वाचा ठरतो. त्यापेक्षा बारावीनंतरच्या अभ्यासक्रमापेक्षा छोटे पदविका अभ्यासक्रम, उद्योजकतेला प्रोत्साहन मिळेल असे छोटे अभ्यासक्रम यांवर भर द्यावा. त्याद्वारे महाविद्यालयीन शिक्षणाकडे येणारा लोंढा कमी होईल आणि ज्यांना ऐपत आहे, ज्यांना त्या विषयाची गोडी आहे, ज्यांना त्या विषयांमध्ये ‘करियर' करायचे आहे, असेच विद्यार्थी याकडे आकृष्ट होतील. छोट्या-मोठ्या धंदेशिक्षणावर भर दिल्याने मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात खर्च होणारा आयुष्याचा महत्त्वाचा कालखंडही मर्यादित राहील.
या महाविद्यालयीन शिक्षणाकडे समाजातील सर्वांनाच आवश्यक म्हणून येणारा लोंढा कमी होईल आणि त्यामुळे त्याचा दर्जा सुधारण्यालाही मदत होईल. आजचे महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे Mass-education होऊ लागले आहे. शिक्षक व विद्यार्थी यांचा एकमेकांशी संपर्कसुद्धा येऊ नये, अशी परिस्थिती शिक्षणातील मुक्त शिक्षण, घरबसल्या शिक्षण, पोस्टातील नोट्सच्या आधारे शिक्षण यांसारख्या योजनांमुळे निर्माण झालेली आहे. शिक्षक-विद्यार्थी संपर्काप्रमाणे हा विद्यार्थी ज्ञानार्थी न राहिल्याने ज्ञानाचे खरे स्वरूप त्याला परिचित होतच नाही. निवडलेल्या विषयांचे आवश्यक तेवढेही ज्ञान त्याला न येता. तो परीक्षेत उत्तीर्णही होतो. गंथालये. ज्ञानभांडार असलेले ग्रंथ, आयुष्यभर ज्ञानसाधनेत रंगणारे थोर विचारवंत, ज्ञानी यांचा संपर्क तर त्यांना कधी जाणवतही नाही. शिक्षणक्षेत्राने सर्वसाधारण विद्यार्थ्यांची ही परिस्थिती बदलवायला हवी. त्यासाठी ज्यांना अशा ज्या ज्ञानशाखांची परीक्षा देऊन 'करियर' घडवायचे आहे, अशा विद्यार्थ्यांची पारख करून त्यांनाच या महाविद्यालयीन उच्च शिक्षणाची परवानगी मिळावी/द्यावी. ज्ञानक्षेत्रांना आज जे सवंग स्वरूप आले आहे, त्याचा महाविद्यालयीन पातळीवरील शिक्षण सर्वांना खुले करण्याशी संबंध आहे काय याचा विचार करून त्यावर काही बंधने घालावीत. सध्या तरी ज्ञानाची गरज नसलेले विद्यार्थी व ज्ञानाची आवड-व्यासंग नसलेले प्राध्यापक यांच्या दुष्ट युतीने शिक्षणाचे महत्त्व आणि सामर्थ्य कमी होऊ लागले आहे.
भारतातील महाविद्यालयीन पातळीवरील शिक्षण सुधारावे, त्याचा दर्जा टिकावा यासाठी नॅक (राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणीकरण परिषद यांच्याकडून मूल्यांकन व प्रमाणीकरण करून घेणे) सक्तीचे केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने (यू.जी.सी.) राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणीकरण परिषदेची (National Assessment and Accreditation Council : NAAC) स्थापना केली. १६ जून, १९९४ रोजी ही संस्था या उद्देशाने स्थापन झाली. डॉ. अरुण निगवेकर हे त्याचे पहिले संचालक. भारतात कन्याकुमारीपासून ते थेट काश्मीरपर्यंत ही संस्था कार्यरत आहे. सन १९६४ साली कोठारी कमिशनने गुणात्मक शिक्षणाचा मांडलेला विचार १९८६ पर्यंत मूर्त स्वरूपात आला नव्हता. सन १९८६ च्या शिक्षणविषयक नव्या धोरणामध्ये शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविण्यावर भर दिला गेला; पण १९९२ मध्ये जागतिकीकरणाचे विचार पुढे येऊ लागले आणि गुणात्मक शिक्षणाची गरज अधिक तीव्रतेने जाणवू लागली. म्हणूनच या दृष्टिकोनातून १९९४ साली नॅक अस्तित्वात आली. सन १९९४ पासून नॅककडून होणारे हे मूल्यांकन ऐच्छिक पातळीवरचे होते; पण महाविद्यालयांकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून सन २००२ पासन नॅकने मूल्यांकनाची सक्ती केली. दर पाच वर्षांनी नॅककड़न त्याची सक्तीने बजावणी करण्यात आलेली आहे. तिचा उद्देश महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा ज्या प्राध्यापकांच्या गुणवत्तेशी निगडित आहे, त्या प्राध्यापकांनी सतत जागरूक असावे, हाच आहे. एकदा नोकरी कायम झाली की गुणवत्तावाढीकडे प्राध्यापक लक्ष देत नाहीत. त्यांचा आपापल्या विषयाचा व्यासंग वाढावा व त्यांची विद्यार्थ्यांसमोरची व्याख्याने अभ्यासपूर्ण व्हावीत, त्यांची अभ्यासूवृत्ती विकसित व्हावी व त्यांच्या ठिकाणी प्राध्यापकांचा आदर्श लक्षात घेऊन ज्ञानलालसा निर्माण व्हावी, हा उद्देश नॅकच्या मूल्यांकनामागे आहे.
नॅककडून महाराष्ट्र राज्याकरिता कृती कार्यक्रम तयार करण्यात आला. महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राच्या शासनाने 'क्वालिटी अॅश्युअरन्स सेल' (Quality Assurance Cell) ची स्थापना केली. नॅकचे धोरण दोन महाविद्यालयांची तुलना करण्याचे नाही, तर प्रत्येक महाविद्यालयाचा गुणात्मक दर्जा वाढता ठेवण्याचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्नशील असलेले कोणतेही महाविद्यालय पाच वर्षांमध्ये तो दर्जा मिळवू शकते. ग्रामीण व शहरी भागांतील महाविद्यालये यांच्या परिस्थितीमध्ये प्रचंड तफावत असते, याची जाणीव ठेवून नॅक आपले कार्य करीत आहे; म्हणूनच ग्रामीण परिस्थितीचा संदर्भ व तेथील शैक्षणिक वातावरण लक्षात घेऊन त्या महाविद्यालयांची ग्रेड ठरविली जाते. मध्य प्रदेशातील एका आदिवासी भागातील महाविद्यालयाला पंचतारांकित मानांकन प्राप्त झाले ते नॅकच्या या धोरणामळेच! कारण आदिवासींच्या मलांना शिक्षित करण्याचे काम करतान किती आघाड्यांवर काम करावे लागते याची नॅकला कल्पना आहे. महाविद्यालये स्थापन करणाऱ्या संस्थांनाही यामुळे महाविद्यालयांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावेसे वाटू लागले आहे. या मूल्यांकनामध्ये वेगळ्या तांत्रिक सुविधा, सुसज्ज ग्रंथालये, सुसज्ज लॅब, इमारतीची देखभाल, पटांगणे, खेळांची सोय अशा अनेक घटकांना महत्त्व आहे; त्यामुळे त्यावर खर्च करण्याकडे संस्थाचालक प्रवृत्त होत आहेत. गावातील कारखाने, कंपन्या यांच्याशी महाविद्यालयांचा सुसंवाद साधला जात आहे. शैक्षणिक सोयी-सुविधाही सध्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी व ते अद्ययावत ठेवण्यासाठी चर्चासत्रे, शिबिरे यांचे आयोजन महाविद्यालये करू लागली आहेत. स्वयंशासित शिक्षणाची सवय लावणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.
यासाठी विद्यापीठे स्वावलंबी असण्याची गरज आहे. 'समाजोपयोगी संशोधन' सातत्याने घडवीत राहण्याची जबाबदारी विद्यापीठाची असते. आजचे संशोधन, किती प्रमाणात याचा विचार करून केले जाते? मूलत:च संशोधनप्रवृत्ती किती प्राध्यापकांजवळ असते? केवळ वेतनाच्या श्रेणीकडे पाहून, संशोधनाच्या नावाखाली संकलन करणारे प्राध्यापक संख्येने खूप आहेत. याबरोबरच विद्यापीठाच्या कारभाराचा आर्थिक बोजाही उचलण्याची क्षमता विद्यापीठाजवळ यायला पाहिजे. सरकारी मदतीवरच सर्वस्वी अवलंबून राहायचे तर विद्यापीठाने स्वावलंबी होण्याचे स्वप्न पाहू नये. खर्चाच्या आर्थिक बाजूपैकी किमान दहा टक्के तरी पैसा विद्यापीठाने उभा करावा; पण त्यासाठी विद्यार्थी वेठीला धरू नयेत. विद्याथ्यांकडन फीवाढीच्या रूपाने असा निधी उभा करावयाचा तर शिक्षण आणखी महागणार आणि त्यामध्ये अधिक गैरव्यवहार शिरणार; त्यापेक्षा संशोधन, उद्योजकीय सल्लागार सेवेद्वारे हा निधी जमा करता येईल. थोडक्यात, राजकीय हस्तक्षेप, शिक्षणसम्राटांची दादागिरी व नफेखोरी टाळायची असेल तर विद्यापीठ 'स्वावलंबी' असण्याची जबाबदारी प्राध्यापकांना व सामाजिक संस्थांना उचलावी लागेल व तडीस न्यावी लागेल.
या संदर्भात डॉ. गिरीश जाखोटिया आपल्या एका लेखामध्ये धोक्याचा लाल कंदील दाखवितात, ते म्हणतात : “पाटलीपुत्र नगरी व मगध साम्राज्याचे अधःपतन तेथील विद्यापीठांच्या खच्चीकरणामुळे झाले. ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठांचे होणारे अध:पतन इंग्लंडच्या सांस्कृतिक, आर्थिक पतनाला कारण ठरलेच आहे. सारांश, भारतीय विद्यापीठांचे भवितव्यच बहुतांशी भारताचे भवितव्य ठरविणारे असेल."
असे असूनही वसई महाविद्यालयाचे प्राचार्य पु. द. कोडोलीकर ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठांतील शिक्षणाशी भारतीय विद्यापीठातील शिक्षणाची तुलना करून निष्कर्ष काढतात. ते म्हणतात, “ऑक्सफर्ड व केंब्रिज या विद्यापीठांत शिक्षणाला प्रतिष्ठा आहे. तेथील शिक्षण परीक्षार्थी नाही. इथे ज्ञानाची नवक्षितिजे शोधली जातात. ही विद्यापीठे बहुआयामी विकास करणारी विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांत स्वतंत्रपणे विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण करणे हा शिक्षणाचा प्रमुख हेतू असतो. याउलट आखीव अभ्यासक्रम, नियुक्त पाठ्यपुस्तके, नियमानुसार काढलेल्या प्रश्नपत्रिका व आपली कर्तव्यनिष्ठा, व्यवसायनिष्ठा खंबीरपणे व्यक्त करावयाची असेल, तरी आजही ऑक्सफर्डच्या आदर्शापर्यंत आम्ही पोहोचत नाही, ही खंत यातून जाणवते. आज अनेक परदेशी विद्यापीठांचे अभ्यासक्रम भारतात येत आहेत. त्यांच्याशी टिकून आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करायची जबाबदारी भारतातील विद्यापीठीय शिक्षणावर आहे. या शिक्षणातून टागोरांच्या भाषेत सांगायचे तर “चित्त जिथे भीतिशून्य । उंच तिथे माथा।। ज्ञान जिथे मुक्त । तिथे जागृत करी नाथा ।।" असा सामाजिक जाणीव घेऊन उभा राहणारा नागरिक शिक्षणाने घडवायचा आहे.
विद्यापीठीय शिक्षणाच्या गुणवत्तेचा संबंध असा भारताच्या भवितव्याशी निगडित आहे; म्हणूनच ही गुणवत्ता विकसित करण्यासाठी विद्यापीठाने आर्थिक दृष्टीने मोठ्या प्रमाणावर स्वावलंबी होण्याची गरज आहे. ती गरज भागविण्यासाठी सल्लासेवा, उपयोजित संशोधन यांसारख्या मार्गांनी आर्थिक बळकटी आणता येईल; त्यामुळे एका बाजूने विद्यापीठीय औपचारिक शिक्षणव्यवस्था आणि त्या व्यवस्थेने घडविलेल्या विद्यार्थ्याचा 'प्रॉडक्ट' या दृष्टीने उपयोग करणारे उद्योग, बँकिंग, व्यापार यांसारखी अर्थकारणातील विविध क्षेत्रे यांचा थेट संबंध प्रस्थापित होईल. यातूनच विद्यापीठीय शिक्षणव्यवस्था, अभ्यासक्रम, अध्ययनपद्धती या अधिकाधिक समाजाभिमुख व बदलत्या व्यावसायिक गरजांशी जास्तीत जास्त प्रमाणात संवादी व उपयोजित' बनण्यास मदत होईल. अर्थकारणातील अन्य क्षेत्रांशी विद्यापीठीय शिक्षणपद्धतीचा सांधा जुळल्याचा दीर्घकालीन परिणाम शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. एक प्रकारे विद्यापीठांनी स्वत:च्या निधिविषयक गरजांची पूर्ती करण्यासाठी बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता यातून स्पष्ट होते.
आजची शिक्षणपद्धती इथल्या जीवनाचा फार थोडा विचार करते. आपल्या सभोवतालच्या सामाजिकआर्थिक समस्या, आपल्या सर्व क्षेत्रांमधील अत्यावश्यक गरजा, आपल्या आकांक्षांना योग्य वळण देणे याचा विचार आजच्या शिक्षणपद्धतीमध्ये करण्याची गरज आहे. आजच्या शिक्षणामुळे माहिती खूप मिळते; पण त्याचे उपयोजन करण्याची प्रवृत्ती विकसित झालेली नाही. आपला समाज व राष्ट्र याबद्दल आत्मीयता, स्वाभिमान जागृत करणारे ज्ञान आपोआपच आत्मभान आणत असते. आजच्या या शिक्षणामध्ये याच घटकांकडे दुर्लक्ष झालेले आहे; त्यामुळे आपण जीवनापासून दूर जात आहोत. एकीकडे जीवनापासून दूर जात आहोत; पण साहित्यादी कला, तत्त्वज्ञान, आध्यात्मिक ज्ञान यांसारख्या जीवनाची पायाभरणी करणाऱ्या विषयांकडेही या शिक्षणपद्धतीत लक्ष पुरविले जात नाही.
शिक्षणातून समाजाची पायाभरणी मजबूत केली जात असते. या शिक्षणाची सुरुवात आजच्या काळात लहानपणापासूनच होत असते. बदलत्या कुटुंबव्यवस्थेमुळे लहानपणीच वयाच्या अडीच वर्षांपासून बालक अंगणवाडी, बालवाडी इत्यादी शिक्षणाच्या आखाड्यात उतरत असते. त्याच्या मनावरचे संस्कार कसे असावेत याचा विचार बालमानसशास्त्र व शिक्षणव्यवस्था यातून घातला जातो. एकंदरीत सर्व पातळ्यांवरच्या शिक्षणव्यवस्थेशी त्याचा संबंध आहे. प्राथमिक व माध्यमिक पातळीवरील शिक्षण-व्यवस्थेमध्ये जाणवणाऱ्या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न व्हायला पाहिजेत; पण तिथे असलेल्या उणिवांवर उपाययोजना या विद्यापीठीय स्तरावर तरी व्हायला पाहिजे.
बालवाडी, शालेय पातळी, महाविद्यालयीन शिक्षण व पदव्युत्तर शिक्षण यांच्यामध्ये सुसंगती हवी. महाविद्यालयीन पातळीपासनच जीवनातील समस्यांची त्याला ओळख होईल असे काही सर्वसामान्य व्यावहारिक विषय असावेत. विद्यार्थ्याच्या विषयनिवडीला वाव मिळू शकेल असे व कालोचित अभ्यासक्रम सध्या खप आहेत; पण त्यांची माहिती माध्यमिक शाळेतून बाहेर पडणाऱ्या व महाविद्यालयीन शिक्षणाच्या उंबरठ्याशी आलेल्या विद्यार्थ्याला मिळायला पाहिजे. विद्यार्थ्याला त्याच्या आवडत्या विषयात प्रवेश करण्याची संधी मिळाली तर विद्यापीठीय शिक्षणाचा दर्जा सुधारायला मदत होईल. केवळ कोणत्या विषयाची निवड करायचीह्न कला, वाणिज्य, शास्त्र, विधी, डॉक्टरकी- अशा निवडीबरोबरच जीवनामध्ये आपण कोणत्या प्रकारच्या व्यवसायातून व नोकरीतून अर्थार्जन करावे याचाही विचार करण्याची सवय त्याला लावता आली पाहिजे. बी.ए., एम.ए., बी.कॉम. इत्यादी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना एखाद्या कंपनीत किंवा एखाद्या कारखान्यात कारकुनी किंवा अशाच प्रकारचे काम करण्याची लायकी तिथल्या स्वतंत्र परीक्षा देऊन सिद्ध करावी लागते. तिथे त्याला त्याच्या पदवीवर नोकरी मिळत नाही, हे वास्तव चित्र लक्षात घेतले तर विद्यार्थ्यांच्या पदवीशिक्षणाचा खर्च, कालखंड व त्याची उमेदीची वर्षे यांचा व्हावा तसा उपयोग होत नाही, असे म्हणावे लागते. त्यापेक्षा विद्यापीठाव्यतिरिक्त असलेले अभ्यासक्रम, पदविका अभ्यासक्रम, धंदेशिक्षण इत्यादींवर भर दिल्यास समाजाच्या उपयुक्ततेच्या दृष्टीने व विद्यापीठीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने ते योग्य ठरेल.
आज जागतिकीकरणाच्या मार्गाने केंब्रिज, ऑक्सफर्ड इत्यादी भारताबाहेरच्या अभ्यासक्रमांना भारतात स्थान दिले जात आहे. त्यांच्या अभ्यासक्रमासमोर टिकायचे असेल तर भारतीय विद्यापीठीय शिक्षणामध्ये व्यासंग, सखोलता, संशोधन, आधुनिकता व शिस्त यांकडे पुरेशा गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे. जागतिकीकरणामुळे जगातील ज्ञानाची वाट भारतातील बद्धिमत्तेला खली होत आहे. त्यांच्यातील नवे शैक्षणिक प्रकल्प, दृष्टिकोन यांमध्ये टिकण्यासाठी भारतीय विद्यापीठांनी सतर्क राहिले पाहिजे. शेतीच्या किंवा बागायतीच्या क्षेत्रांत जसे भारताला जागतिकीकरणाच्या व्यापारपेठेमुळे धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे तशी स्थिती विद्यापीठीय पातळीवरच्या शिक्षणक्षेत्रात होऊ देता कामा नये. शेतीच्या किंवा बागायती फळफळावळीच्या क्षेत्रामध्ये जगाच्या बाजारपेठेत आपल्या मालाला वाव व किंमत मिळेल अशी अपेक्षा होती; पण तसे न होता भारतबाह्य देशांतील मालांनाच भारताच्या बाजारपेठेत अधिक मोल मिळू लागले! शिक्षणक्षेत्र हे देशाचे भवितव्य घडविणारे क्षेत्र असते; म्हणूनच आपली विद्यापीठे त्या संदर्भात मागे राहू नयेत, याची काळजी घेणेही अगत्याचे आहे.
सारांश
ज्यांचा अशा अभ्यासाकडे कल आहे, अशांनाच प्रवेश देणारी पद्धती असावी; म्हणजे संख्येला मर्यादा येईल. गुणवत्ता व दर्जा टिकविण्याचे 'नॅक'चे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. विद्यापीठे आर्थिक दृष्टीने स्वावलंबी असावीत. शिक्षणाच्या ध्येयधोरणांचा राष्ट्र-समृद्धीशी संबंध असतो. बालवाडीपासून संस्कारितेकडे लक्ष द्यायला पाहिजे. जागतिकीकरणाच्या संधीचा फायदा घेतला जावा.
100+ Social Counters$type=social_counter
- fixedSidebar
- showMoreText
/gi-clock-o/ WEEK TRENDING$type=list
- गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में। गम् धातु का अर्थ होता है जा...
- दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद - Do Mitro ke Beech Pariksha Ko Lekar Samvad Lekhan दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद लेखन : In This article, We are providing दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद , परीक्षा की तैयार...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
- 10 line essay
- 10 Lines in Gujarati
- Aapka Bunty
- Aarti Sangrah
- Akbar Birbal
- anuched lekhan
- asprishyata
- Bahu ki Vida
- Bengali Essays
- Bengali Letters
- bengali stories
- best hindi poem
- Bhagat ki Gat
- Bhagwati Charan Varma
- Bhishma Shahni
- Bhor ka Tara
- Boodhi Kaki
- Chandradhar Sharma Guleri
- charitra chitran
- Chief ki Daawat
- Chini Feriwala
- chitralekha
- Chota jadugar
- Claim Kahani
- Dairy Lekhan
- Daroga Amichand
- deshbhkati poem
- Dharmaveer Bharti
- Dharmveer Bharti
- Diary Lekhan
- Do Bailon ki Katha
- Dushyant Kumar
- Eidgah Kahani
- Essay on Animals
- festival poems
- French Essays
- funny hindi poem
- funny hindi story
- German essays
- Gujarati Nibandh
- gujarati patra
- Guliki Banno
- Gulli Danda Kahani
- Haar ki Jeet
- Harishankar Parsai
- hindi grammar
- hindi motivational story
- hindi poem for kids
- hindi poems
- hindi rhyms
- hindi short poems
- hindi stories with moral
- Information
- Jagdish Chandra Mathur
- Jahirat Lekhan
- jainendra Kumar
- jatak story
- Jayshankar Prasad
- Jeep par Sawar Illian
- jivan parichay
- Kashinath Singh
- kavita in hindi
- Kedarnath Agrawal
- Khoyi Hui Dishayen
- Kya Pooja Kya Archan Re Kavita
- Madhur madhur mere deepak jal
- Mahadevi Varma
- Mahanagar Ki Maithili
- Main Haar Gayi
- Maithilisharan Gupt
- Majboori Kahani
- malayalam essay
- malayalam letter
- malayalam speech
- malayalam words
- Mannu Bhandari
- Marathi Kathapurti Lekhan
- Marathi Nibandh
- Marathi Patra
- Marathi Samvad
- marathi vritant lekhan
- Mohan Rakesh
- Mohandas Naimishrai
- MOTHERS DAY POEM
- Narendra Sharma
- Nasha Kahani
- Neeli Jheel
- nursery rhymes
- odia letters
- Panch Parmeshwar
- panchtantra
- Parinde Kahani
- Paryayvachi Shabd
- Poos ki Raat
- Portuguese Essays
- Punjabi Essays
- Punjabi Letters
- Punjabi Poems
- Raja Nirbansiya
- Rajendra yadav
- Rakh Kahani
- Ramesh Bakshi
- Ramvriksh Benipuri
- Rani Ma ka Chabutra
- Russian Essays
- Sadgati Kahani
- samvad lekhan
- Samvad yojna
- Samvidhanvad
- Sandesh Lekhan
- sanskrit biography
- Sanskrit Dialogue Writing
- sanskrit essay
- sanskrit grammar
- sanskrit patra
- Sanskrit Poem
- sanskrit story
- Sanskrit words
- Sara Akash Upanyas
- Savitri Number 2
- Shankar Puntambekar
- Sharad Joshi
- Shatranj Ke Khiladi
- short essay
- spanish essays
- Striling-Pulling
- Subhadra Kumari Chauhan
- Subhan Khan
- Suchana Lekhan
- Sudha Arora
- Sukh Kahani
- suktiparak nibandh
- Suryakant Tripathi Nirala
- Swarg aur Prithvi
- Tasveer Kahani
- Telugu Stories
- UPSC Essays
- Usne Kaha Tha
- Vinod Rastogi
- Vrutant lekhan
- Wahi ki Wahi Baat
- Yahi Sach Hai kahani
- Yoddha Kahani
- Zaheer Qureshi
- कहानी लेखन
- कहानी सारांश
- तेनालीराम
- मेरी माँ
- लोककथा
- शिकायती पत्र
- हजारी प्रसाद द्विवेदी जी
- हिंदी कहानी
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5
Replies$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments, random$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts, /gi-fire/ year popular$type=one.
- अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन - Adhyapak aur Chatra ke Bich Samvad Lekhan अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन : In This article, We are providing अध्यापक और विद्यार्थी के बीच संवाद लेखन and Adhyapak aur Chatra ke ...
Join with us
Footer Social$type=social_icons
- loadMorePosts
Marathi Speak
निबंध लेखन मराठी | essay writing in marathi
मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.या पोस्ट मध्ये आपण निबंध लेखन मराठी (essay writing in marathi) बघणार आहोत. आम्हाला आशा आहे की हा लेख आपण सर्वाच्या कामात येतील.
- 0.1.1 निबंधाचे प्रकार
- 0.1.2 निबंध लीहताना घ्यायची काळजी
- 0.1.3 निबंधाची सुरुवात कशी करावी
- 0.1.4 निबंधाचा मध्यभाग कसा असावा
- 0.1.5.1 माझा आवडता खेळ कबड्डी
- 0.1.5.2 मराठी निबंध यादी
निबंध लेखन मराठी (essay writing in marathi)
निबंधाचे प्रकार.
- वर्णनात्मक निबंध
- चरितत्रात्मक निबंध
- कल्पनात्मक निबंध
- आत्मकथनात्मक निबंध
निबंध लीहताना घ्यायची काळजी
- सर्वप्रथम आपण कोणता निबंध लीहणार आहे हे निश्चित करावे.
- मुद्दे दिलेले नसल्यास आपण थोडक्यात निबंधाचे मुद्दे तयार करावेत.
- निबंध लेखन करताना एका परिच्छेदामध्ये एक किंवा दोन मुद्द्यांचा विस्तार करावा.
- निबंधाची सुरुवात निबंधाचा मध्यभाग आणि निबंधाचा शेवट कसा असावा हे पाहणार आहोत.
निबंधाची सुरुवात कशी करावी
- निबंधाची सुरुवात आपण एखाद्या कवितेने तसेच एखाद्या गाण्याने किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या लेखनाने सुद्धा करू शकतो.
- निबंधाची सुरुवात करताना सुरुवातीला विषयाची व्याख्या लिहू शकतो त्याचप्रमाणे विषयाविषयी हल्लीची चर्चा करून शकतो.
- निबंध लेखन मध्ये आपल्या निबंधाच्या विषयाला अनुसरून एखादा प्रसंग लिहू शकतो.
- निबंधामध्ये आपण एखादी म्हण तसेच वाक्यप्रचार याचा देखील वापर करू शकतो.
- निबंध लेखनामध्ये आपण आपल्या विषयाचे महत्त्व देखील समजावून सांगू शकतो.
निबंधाचा मध्यभाग कसा असावा
- निबंधाचा मध्यभाग अत्यंत महत्वपूर्ण भाग असतो आणि त्यामुळे आपण कोणत्या विषयाला अनुसरून लेखन करणार आहोत तो लेख आपण निबंधाच्या मध्य भागामध्ये लिहावा.
- निबंध लेखन आपण का करणार आहोत किंवा निबंध लेखन आपण का करत आहोत तसेच आपल्या निबंधाचा विषय या निबंधाच्या मध्यभागामध्ये स्पष्ट करावा.
- निबंध लेखन करत असताना आपल्या विषयाला अनुसरून लेखन करावे. तसेच आपल्या विषयाला सोडून अन्य लेखन करू नये.
- विषयाची पुनरावृत्ती टाळावी,म्हणजेच तेच-तेच वाक्य पुन्हा लिहिणे टाळावे.
- निबंध लेखनामध्ये कमीत कमी दोन परिच्छेद होतील याची काळजी घ्यावी.
निबंधाचा शेवट कसा असावा
- ज्याप्रमाणे निबंधाची सुरुवात महत्त्वाची असते त्याचप्रमाणे निबंधाचा शेवट देखील महत्त्वाचा असतो. आपल्या निबंधाचा शेवट हा अत्यंत स्पष्ट असला पाहिजे.
- निबंधाचा शेवट हा आकर्षक असावा.वाचणाऱ्याला आपला निबंध भाग पाडले असा असावा.
- निबंधामध्ये दोन ते तीन परीछेद आसवेत,त्याचप्रमाणे एका परीछेदात स्पष्टीकरण असावे.
- आपल्या निबंधामध्ये विचारांची पुनरुक्ती नसावी म्हणजेच एकच विचार पुन्हा-पुन्हा लिहलेले नसावा.
- निबंधाची भाषा सोपी व स्पष्ट असावी.
- निबंध लेखन करताना व्याकरणाच्या तसेच शुद्धलेखनाच्या चुका करू नये.
माझा आवडता खेळ कबड्डी
प्रत्येकाला आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी खेळाची अत्यंत गरज असते. मी माझे शरीर निरोगी ठेण्यासाठी कबड्डी हा खेळ खेळतो.कबड्डी हा माझा अत्यंत आवडता खेळ आहे.खेळाचे सर्व नियम आम्हाला आमच्या क्रीडा शिक्षकांनी समजावून दिलेले आहेत.खेळाची सूर्वात आम्ही नाणेफेक ने करतो. कबड्डी खेळताना ‘कबड्डी’ या शब्दाचा सलग व स्पष्ट उच्चार आम्ही करतो कबड्डी खेळताना चढाई करणाऱ्या खेळाडूने स्पर्श करून मध्य रेषेस स्पर्श केला तर तर आम्ही त्याला एक गुण देतो.
चढाई करणाऱ्यास जर विरुद्ध संघाने पकडले तर विरुद्ध संघाला 1 गुण मिळतो. पण जर चढाई करणाऱ्या खेळाडूविरुद्ध संघाने पकडताना त्याने निसटून कुशलतेने जर मध्यरेषेस स्पर्श केला तर मात्र विरुद्ध संघातील त्याला स्पर्श करणारे सर्व खेळाडू बाद होतात हैडी खेळाचे वेगळेपण आहे.
या खेळात खूप बारकावेही आहेत. कबड्डीमध्ये मध्यरेषा, टचलाईन, लॉबी (राखीव क्षेत्र ) यास फार महत्त्व असते. कबड्डीसाठी काही साहित्य लागत नाही. हा खेळ खेळताना आमच्यात खूप उत्साह संचारतो. या खेळामुळे आम्ही स्वतःचे रक्षण कसे करायचे हे शिकतो. आम्हाला आमच्या शारीरिक कुरीची कल्पना येते.
मी कबड्डी खेळात आत्तापर्यंत कॅप्टन म्हणून खूप चांगले काम केले आहे. जिल्हास्तरावर कबड्डीतील अनेक बक्षिसे जिंकली आहेब मला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवायचे आह.त्यासाठी मी खूप मेहनत घेणार आहे.
- आर्क्टिक महासागर माहिती मराठी (Arctic Ocean information in marathi)
- अलंकार माहीती मराठी (Alankar In Marathi)
मराठी निबंध यादी
- माझी शाळा 10 ओळी निबंध.
- माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध.
- माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे.
- माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध.
- माझे आवडते पुस्तक श्यामची आई.
- माझा आवडता अभिनेता / कलाकार मराठी निबंध.
- माझे आवडते लेखक.
- आदर्श विद्यार्थी.
- कष्टाचे महत्व.
- आदर्श नागरिक मराठी निबंध.
आजच्या या लेखात आपण निबंध लेखन मराठी (essay writing in marathi) ही मराठी जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
- English Appreciation
- _Appreciation Of Poem Class 8th English
- _Appreciation Of Poem Class 9th English
- _Appreciation Of Poem Class 10th English
- _Appreciation Of Poem Class 11th English
- _Appreciation Of Poem Class 12th English
- Balbharati Solutions 12th
- _Balbharati solutions for Marathi 12th
- _Balbharati solutions for Hindi 12th
- _Balbharati solutions for English 12th
- _Balbharati solutions for Biology 12th
- _Balbharati solutions for Math 12th
- _Balbharati solutions for History In Marath 12th
- _Balbharati solutions for History In English 12th
- Dictionary Union
100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | Marathi Essay Topics
100+ मराठी विषयावरील निबंध | essay in marathi | marathi essay topics , essay marathi - marathi nibandh मराठी निबंध, विभाग १ निबंधलेखन, (१) वर्णनात्मक निबंध, (२) कल्पनात्मक निबंध, (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); (३) वैचारिक निबंध, (3) आत्मकथनात्मक निबंध.
- मराठी निबंध पुस्तक 12वी pdf
- मराठी निबंध दाखवा
- मराठी निबंध पुस्तक pdf download
- मराठी निबंध पुस्तक
- मराठी निबंध लेखन
- मराठी निबंध पुस्तक 10वी
- मराठी निबंध pdf download
- मराठी निबंध app download
- मराठी निबंध 12वी
- मराठी निबंध 10th
- मराठी निबंध 5वी
- मराठी निबंध 6वी
- 7 वी मराठी निबंध
- मराठी निबंध 8वी
- मराठी निबंध 9वी
Thanks for Comment
Nice post sir
Thanks for give mi a usefull easy
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Contact form
मराठी विषयावरील निबंध संग्रह | List Of Marathi Essays | Topics Of Marathi Best 50+ Nibandh
मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही मराठी स्पीक्स वरील सर्व मराठी निबंध संग्रह | Marathi Essay Topics | list Of Marathi Essays एकत्र करून दिलेले आहेत. तुम्ही खालील निबंधावर क्लिक करून निबंध वाचू शकता.
Topics list Of Marathi Essays | मराठी निबंध संग्रह
- उद्यानातील फेरफटका मराठी निबंध
- मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध
- असा रंगला सामना मराठी निबंध
- आमची मुंबई मराठी निबंध
- भूक नसतीच तर मराठी निबंध
- मी पाहिलेला समुद्र किनारा मराठी निबंध
- थंड हवेचे ठिकाण मराठी निबंध
- पावसाची विविध रूपे मराठी निबंध
- चांदण्यातील सहल मराठी निबंध
- श्रावणातला पाऊस मराठी निबंध
- आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे मनोगत
- मी पाऊस बोलतोय मराठी निबंध
- माझी अविस्मरणीय सहल मराठी निबंध
- मी पाहिलेली आग मराठी निबंध
- वारकऱ्याचे मनोगत मराठी निबंध
- महाविदयालयीन विदयार्थ्यांचे मनोगत मराठी निबंध
- माझा महाविदयालयातील पहिला दिवस मराठी निबंध
- मुंबईचे आत्मवृत्त मराठी निबंध लेखन
- मी राष्ट्रध्वज बोलत आहे मराठी निबंध
- महात्मा गांधी मराठी निबंध
- वर्गातील बाकांचे मनोगत मराठी निबंध
- मी खुर्ची बोलत आहे मराठी निबंध
- एका पुतळ्याचे मनोगत मराठी निबंध
- आरसा नसता तर मराठी निबंध
- पाणी मराठी निबंध
- हिरवी संपत्ती मराठी निबंध लेखन
- जर मला पंख असते तर मराठी निबंध
- सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध
- रेल्वेस्थानक मराठी निबंध
- वाचाल तर वाचाल मराठी निबंध
- जंगलाचा राजा सिंह मराठी निबंध
- माकडांची शाळा मराठी निबंध
- पाखरांची शाळा निबंध मराठी
- स्वातंत्र्यदिन वर निबंध मराठी
- बेडूक माणसाचा मित्र मराठी निबंध
- मोबाईल वर मराठी निबंध
- वर्तमानपत्रे टाकणारा मुलगा मराठी निबंध
- माझा आवडता खेळ खो-खो मराठी निबंध
- मी पाहिलेले वृद्धाश्रम मराठी निबंध
- माझ आवडता प्राणी हत्ती मराठी निबंध
- माझ्या हातून झालेली चूक मराठी निबंध
- माझा आवडता पक्षी मराठी निबंध
- माझा मित्र निबंध मराठी
- माझी ताई मराठी निबंध
- माझे आजोबा मराठी निबंध
- माझी आजी मराठी निबंध
- माझे बाबा मराठी निबंध
- माझी आई मराठी निबंध
- माझे आवडते शिक्षक मराठी निबंध
- परीक्षा रद्द झाल्या तर मराठी निबंध
- माझा महाराष्ट्र मराठी निबंध
- माझे गांव मराठी निबंध
- आमच्या महाविदयालयातील स्नेहसंमेलन मराठी निबंध
- श्रावणमासी हर्ष मानसी मराठी निबंध
- कनिष्ठ महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध
- मी आणि भूत मराठी निबंध
- वटवृक्षाचे मनोगत मराठी निबंध
- पृथ्वीचे मनोगत मराठी निबंध
- आजचा संसारी माणूस मराठी निबंध
- Essay In Marathi
विद्यार्थी मित्रांनो यांपैकी तुम्हाला हवा असलेला निबंध नसेल तर आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की सांगा आम्ही तो निबंध नक्की आपल्या मराठी स्पीक्स वर अपडेट करू हा निबंध संग्रह, निबंध संग्रह यादी, Topics List Of Marathi Essays नक्की आपल्या मित्र मैत्रिणींना शेयर करा, धन्यवाद,
Comments are closed.
Taj Mahal Essay | Taj Mahal Nibandh | ताजमहल मराठी निबंध
ताजमहाल: भारताचे कालातीत आश्चर्य परिचय भारतामध्ये असंख्य ऐतिहासिक वास्तू आहेत जे आपल्या समृद्ध वारसा आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत. …
Unforgettable moments of my life Essay | Maza avismarniya prasang Nibandh | माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण मराठी निबंध
माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण निबंध प्रत्येकाच्या आयुष्यात काही अविस्मरणीय क्षण असतात जे ते कायमचे जपतात. हे क्षण …
My first day at college Essay | My first day in college Nibandh | माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध
कॉलेजमधला माझा पहिला दिवस कॉलेज सुरू करणे हा कोणत्याही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. उत्साह, चिंता आणि पुढे …
Autobiography of umbrella Essay | Chatri chi Atmakatha Nibandh | छत्री ची आत्मकथा मराठी निबंध
एका छत्रीचे आत्मचरित्र जीवनभर सहचराची कथा बर्याच काळापासून तुमचा साथीदार असलेल्या निर्जीव वस्तूमागील कथेबद्दल तुम्ही कधी विचार केला …
Autobiography of road Essay | Mi Rasta Boltoy Nibandh | मी रस्ता बोलतोय मराठी निबंध
ऑटोबायोग्राफी ऑफ रोड रस्ते हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, जे आपल्याला आपल्यासाठी महत्त्वाची ठिकाणे आणि …
I am talking mirror autobiography Essay | Mi Arsa Boltoy Nibandh | मी आरसा बोलतोय आत्मकथन मराठी निबंध
मी आरसा बोलतोय आत्मकथन ज्या क्षणापासून मला निर्माण केले गेले, त्या क्षणापासून मला माहित होते की मी वेगळा …
Autobiography of flowers Essay | Fulache Atmavrutta Nibandh | फुलांचे आत्मवृत्त मराठी निबंध
फुलांचे आत्मचरित्र जीवनाचा प्रवास फुले ही केवळ निसर्गाच्या सुंदर आणि नाजूक वस्तू नसतात, तर त्यांचे स्वतःचे जीवन असते. …
The occult of the Newspaper Essay | Vruttapatra che manogat Nibandh | वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध
वृत्तपत्राचे मनोगत एक व्यापक विश्लेषण वर्तमानपत्र हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हे एक माध्यम आहे ज्याद्वारे …
Occult of the flood victim Essay | Purgrastache Manogat Marathi Nibandh | पूरग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध
पूरग्रस्तांचे मनोगत श्रद्धा आणि पद्धती समजून घेणे नैसर्गिक आपत्ती, जसे की पूर, अनेकदा लोकांना उद्ध्वस्त आणि असहाय्य बनवते. …
If I Become a Principal Essay | Mi Mukhyadhyapak Zalo tar Nibandh | मी मुख्याध्यापक झालो तर मराठी निबंध.
मी मुख्याध्यापक झालो तर मराठी निबंध. प्राचार्य म्हणून, एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असते. हे …
Customer Reviews
My Custom Write-ups
10 question spreadsheets are priced at just .39! Along with your finished paper, our essay writers provide detailed calculations or reasoning behind the answers so that you can attempt the task yourself in the future.
Order Number
Using AI to predict grade point average from college application essays
J onah Berger and Olivier Toubia used natural language processing to understand what drives academic success. The authors analyzed over 20,000 college application essays from a large public university that attracts students from a range of racial, cultural, and economic backgrounds and found that the semantic volume of the writing, or how much ground an application essay covered predicted college performance, as measured by grade point average.
They published their findings in PNAS Nexus .
Essays that covered more semantic ground predicted higher grades. Similarly, essays with smaller conceptual jumps between successive parts of its discourse predicted higher grades.
These trends held even when researchers controlled for factors including SAT score, parents' education, gender, ethnicity, college major, essay topics, and essay length. Some of these factors, such as parents' education and the student's SAT scores, encode information about family background, suggesting that the linguistic features of semantic volume and speed are not determined solely by socioeconomic status.
According to the authors, the results demonstrate that the topography of thought, or the way people express and organize their ideas, can provide insight into their likely future success.
More information: Jonah Berger et al, The topography of thought, PNAS Nexus (2024). DOI: 10.1093/pnasnexus/pgae163 . academic.oup.com/pnasnexus/art … /3/5/pgae163/7665783
Provided by PNAS Nexus
A standard essay helper is an expert we assign at no extra cost when your order is placed. Within minutes, after payment has been made, this type of writer takes on the job. A standard writer is the best option when you’re on a budget but the deadline isn’t burning. Within a couple of days, a new custom essay will be done for you from the ground up. Unique content, genuine research, spot-on APA/MLA formatting, and peerless grammar are guaranteed. Also, we’ll provide you with a free title page, bibliography, and plagiarism check. With a standard writer, you can count on a quality essay that will live up to all your expectations.
Susan Devlin
Will You Write Me an Essay?
Students turn to us not only with the request, "Please, write my essay for me." From the moment we hear your call, homework is no longer an issue. You can count on our instant assistance with all essay writing stages. Just to let you know, our essay writers do all the work related to writing, starting with researching a topic and ending with formatting and editing the completed paper. We can help you choose the right topic, do in-depth research, choose the best up-to-date sources, and finally compose a brilliant piece to your instructions. Choose the formatting style for your paper (MLA, APA, Chicago/Turabian, or Harvard), and we will make all of your footnotes, running heads, and quotations shine.
Our professional essay writer can help you with any type of assignment, whether it is an essay, research paper, term paper, biography, dissertation, review, course work, or any other kind of writing. Besides, there is an option to get help with your homework assignments. We help complete tasks on Biology, Chemistry, Engineering, Geography, Maths, Physics, and other disciplines. Our authors produce all types of papers for all degree levels.
Order Number
- Share full article
Advertisement
Supported by
Guest Essay
Saying Goodbye to My Brilliant Friend, the Poetry Critic Helen Vendler
By Roger Rosenblatt
The author, most recently, of “Cataract Blues: Running the Keyboard.”
One makes so few new friends in older age — I mean, real friends, the ones you bond with and hold dear, as if you’d known one another since childhood.
Old age often prevents, or at least tempers, such discoveries. The joy of suddenly finding someone of compatible tastes, politics, intellectual interests and sense of humor can be shadowed, if tacitly, by the inevitable prospect of loss.
I became friends with Helen Vendler — the legendary poetry critic who died last week — six years ago, after she came to a talk I gave at Harvard about my 1965-66 Fulbright year in Ireland. Our friendship was close at the outset and was fortified and deepened by many letters between us, by our writing.
Some critics gain notice by something new they discover in the literature they examine. Helen became the most important critic of the age by dealing with something old and basic — the fact that great poetry was, well, lovable. Her vast knowledge of it was not like anyone else’s, and she embraced the poets she admired with informed exuberance.
The evening we met, Helen and I huddled together for an hour, maybe two, speaking of the great Celtic scholar John Kelleher, under whom we had both studied; of Irish poetry; and of our families. Helen was born to cruelly restrictive Irish Catholic parents who would not think of her going to anything but a Catholic college. When Helen rebelled against them, she was effectively tossed out and never allowed to return home.
She told me all this at our very first meeting. And I told her the sorrows of my own life — the untimely death of my daughter, Amy, and the seven-plus years my wife, Ginny, and I spent helping to rear her three children. And I told Helen unhappy things about my own upbringing. The loneliness. I think we both sensed that we had found someone we could trust with our lives.
I never asked Helen why she had come to my talk in the first place, though I had recognized her immediately. After spending a life with English and American poetry — especially the poetry of Wallace Stevens — how could I not? The alert tilt of her head, the two parenthetical lines around the mouth that always seemed on the verge of saying something meaningful and the sad-kind-wise eyes of the most significant literary figure since Edmund Wilson.
And unlike Wilson, Helen was never compelled to show off. She knew as much about American writing as Wilson, and, I believe, loved it more.
It was that, even more than the breadth and depth of her learning, that set her apart. She was a poet who didn’t write poetry, but felt it like a poet, and thus knew the art form to the core of her being. Her method of “close reading,” studying a poem intently word by word, was her way of writing it in reverse.
Weeks before Helen’s death and what would have been her 91st birthday, we exchanged letters. I had sent her an essay I’d just written on the beauty of wonder, stemming from the wonder so many people felt upon viewing the total solar eclipse earlier this month. I often sent Helen things I wrote. Some she liked less than others, and she was never shy to say so. She liked the essay on wonder, though she said she was never a wonderer herself, but a “hopeless pragmatist,” not subject to miracles, except upon two occasions. One was the birth of her son, David, whom she mentioned in letters often. She loved David deeply, and both were happy when she moved from epic Cambridge to lyrical Laguna Niguel, Calif., to be near him, as she grew infirm.
Her second miracle, coincidentally, occurred when Seamus Heaney drove her to see a solar eclipse at Tintern Abbey. There, among the Welsh ruins, Helen had an astonishing experience, one that she described to me in a way that seemed almost to evoke Wordsworth:
I had of course read descriptions of the phenomena of a total eclipse, but no words could equal the total-body/total landscape effect; the ceasing of bird song; the inexorability of the dimming to a crescent and then to a corona; the total silence; the gradual salience of the stars; the iciness of the silhouette of the towers; the looming terror of the steely eclipse of all of nature. Now that quelled utterly any purely “scientific” interest. One became pure animal, only animal, no “thought-process” being even conceivable.
One who claims not to know wonders shows herself to be one.
She was so intent on the beauty of the poets she understood so deeply, she never could see why others found her appreciations remarkable. Once, when I sent her a note complimenting her on a wonderfully original observation she’d made in a recent article, she wrote: “So kind of you to encourage me. I always feel that everything I say would be obvious to anyone who can read, so am always amazed when someone praises something.”
Only an innocent of the highest order would say such a beautiful, preposterous thing. When recently the American Academy of Arts and Letters awarded her the Gold Medal for Belle Lettres and Criticism, Helen was shocked.
“You could have floored me when I got the call,” she wrote to me, adding: “Perhaps I was chosen by the committee because of my advanced age; if so, I can’t complain. The quote that came to mind was Lowell’s ‘My head grizzled with the years’ gold garbage.’”
She was always doing that — attaching a quotation from poetry to a thought or experience of her own, as if she occupied the same room as all the great poets, living with them as closely as loved ones in a tenement.
Shelley called poets the “unacknowledged legislators of the world.” I never fully got that famous line. But if the legislators’ laws apply to feeling and conduct, I think he was onto something. If one reads poetry — ancient and modern — as deeply as Helen did, and stays with it, and lets it roll around in one’s head, the effect is transporting. You find yourself in a better realm of feeling and language. And nothing of the noisier outer world — not Donald Trump, not Taylor Swift — can get to you.
In our last exchange of letters, Helen told me about the death she was arranging for herself. I was brokenhearted to realize that I was losing someone who had given me and countless others so much thought and joy. Her last words to me were telling, though, and settled the matter as only practical, spiritual Helen could:
I feel not a whit sad at the fact of death, but massively sad at leaving friends behind, among whom you count dearly. I have always known what my true feelings are by whatever line of poetry rises unbidden to my mind on any occasion; to my genuine happiness, this time was a line from Herbert’s “Evensong,” in which God (always in Herbert, more like Jesus than Jehovah), says to the poet, “Henceforth repose; your work is done.”
She closed her letter as I closed my response. “Love and farewell.”
Roger Rosenblatt is the author, most recently, of “Cataract Blues: Running the Keyboard.”
The Times is committed to publishing a diversity of letters to the editor. We’d like to hear what you think about this or any of our articles. Here are some tips . And here’s our email: [email protected] .
Follow the New York Times Opinion section on Facebook , Instagram , TikTok , WhatsApp , X and Threads .
We use cookies to provide you with the best experience and to help improve our website. View Privacy Statement
BGSU senior earns national award for innovative essay on AI in healthcare
Estimated Reading Time:
Paige Rothlisberger uses research to examine how healthcare leaders can prepare for AI-related innovation
#1 University in Ohio for Student Experience
Innovative engineering degrees, #1 public university in the midwest students would choose again for the fourth consecutive year.
By Nick Piotrowicz
As Bowling Green State University senior Paige Rothlisberger began researching AI in physical therapy for an essay, she thought there was too much to be said to focus on only one area of healthcare.
AI has the propensity to usher in big changes, so the topic is something healthcare administrators should be discussing thoroughly across multiple healthcare-related fields, she said.
During Rothlisberger’s research, she came to the conclusion that, even with the possibility of processes changing, one thing should remain the same: Patients have to be at the center.
As with any new introduction of technology, Rothlisberger said patients’ needs are the most important consideration.
“The patient truly has to be your first priority, so that was a light bulb moment for me to realize that AI and patient-centered care have to go together,” Rothlisberger said. “Everything I read about AI was all about processes and streamlining processes, how we can make something more efficient. Really, it all boils down to whether the patient comes first.”
The conclusions Rothlisberger, a native of Arlington, Ohio, who is graduating at Spring 2024 Commencement, made in her essay, “AI Powered Patient-Centered Care: A Call to Action for Innovation,” resonated with healthcare administrators.
Her essay won first place in the undergraduate division of the nationwide Richard J. Stull Student Essay Competition, after which she was invited to Chicago to speak at the American College of Healthcare Executives’ 2024 Congress on Healthcare Leadership.
Rothlisberger worked closely with Dr. Phillip Welch, an associate professor in the Department of Public and Allied Health , to apply classroom learning to healthcare administration as she crafted her essay.
Welch said Rothlisberger’s curiosity helped her work through several drafts of what became an essay that was honored on a national level.
“Paige, like most people drawn to a university, is intelligent and inquisitive,” Welch said. “But she stepped outside her comfort zone, took extra initiative to enter the essay contest and was rewarded for doing so. This experience taught Paige the value of taking a chance.
“The essay competition made Paige a stronger scientific writer, reinforced the importance of consulting academic literature when faced with problems and honed critical thinking skills.”
Due to the broad nature of AI, Rothlisberger said one of her goals for the essay was to spur discussion about how AI can work in healthcare, as its implementation will not happen overnight.
“It’s just so complicated because you can’t just implement AI and have it all figured out — there are a lot of things that go into it, so these are conversations you have to have,” Rothlisberger said. “I went into the essay knowing that AI in healthcare is going to be implemented in stages and it is going to be very important to understand the details in each stage.”
Rothlisberger said AI has many possibilities within healthcare, but one way in which it could truly help patients is to streamline options after a diagnosis to help cater treatment to a patient’s unique needs and wants.
“When you’re diagnosed with something, you have so many different options,” she said. “Maybe you have the option of something less invasive, the medication route or maintenance. One of the things I examined was using AI to filter what a diagnosis might look like along with the patient’s preferences and previous data to get a more tailored outcome for the patient rather than a one-size-fits-all solution.”
Through completing the paper and attending the Congress on Healthcare Leadership, Rothlisberger said the experience affirmed that she has found her career path.
“I just felt really proud to be a future healthcare administrator,” she said. “It’s definitely a rewarding field where people band together and it’s not competitive. Everybody wants to help each other out because that means you all go back to help your communities get better outcomes. This really established for me where I was going.”
Related Stories
Media Contact | Michael Bratton | [email protected] | 419-372-6349
Updated: 04/29/2024 11:29AM
IMAGES
VIDEO
COMMENTS
February 20, 2024 by In Marathi Team. Essay On Today's College Education In Marathi विद्यार्थी आज उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रम आणि संधींच्या प्रवासाला निघाले आहेत. जरी शिकणे ...
My College Essay in Marathi - My First Day in College Essay in Marathi माझे कॉलेज निबंध, माझा ...
महाविद्यालयीन जीवन मराठी निबंध, essay on college life in Marathi. महाविद्यालयीन ...
मराठी निबंध यादी | marathi essay topics. माझी आई निबंध मराठी. माझे बाबा / वडील. माझी शाळा निबंध मराठी. माझी सहल मराठी निबंध. माझी आजी निबंध. माझे ...
वाघ संरक्षण मराठी निबंध, Essay On Save Tiger in Marathi; कॉलेज मराठी निबंध, Essay On College in Marathi; मी पाहिलेला हॉकीचा सामना मराठी निबंध, Mi Pahilela Hockey Cha Samna Marathi Nibandh
तर मित्रांनो हा होता My first day in college essay in marathi तुम्हाला हा marathi nibandh वाटला आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. ...
Essay On Education In Marathi शिक्षण ही जीवनाची मूलभूत गरजांपैकी एक आहे. शिक्षण हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यात ज्ञानाचे विस्तृत क्षेत्र आहे. ज्ञान
माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध | my first day in college essay in marathi ...
My first day in college essay in marathi: सूर्य नुकताच उगवायला लागला होता, कॅम्पसवर उबदार चमक दाखवत मी घाबरून माझ्या नवीन कॉलेजच्या मैदानावर पाऊल ठेवले.. तो माझा पहिला दिवस ...
Importance Of Education Essay In Marathi प्रत्येकाला आयुष्यात यश मिळवण्यासाठी आणि ...
Importance Of Education Essay In Marathi शिक्षण हे भविष्य घडविण्याचे साधन आहे ...
Today, we are publishing माझा महाविद्यालयातील पहिला दिवस निबंध मराठी for class 5, 6, 7, 8 ...
Essay on College Education in Marathi : In this article " विद्यापीठीय शिक्षण : गुणवत्ता ...
आजच्या या लेखात आपण निबंध लेखन मराठी (essay writing in marathi) ही मराठी जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा.
Marathi essay topics : विद्यार्थी मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये ...
निवेदनात जिव्हाळा, कळकळ, भावनेचा ओलावा व्यक्त झाला पाहिजे. 100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics. वरती काही आपण मराठी निबंध - marathi ...
मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही मराठी स्पीक्स वरील सर्व मराठी निबंध संग्रह | Marathi Essay Topics | list Of Marathi Essays एकत्र करून दिलेले आहेत. तुम्ही खालील
100+ मराठी निबंध Marathi Nibandh, Essay In Marathi. निबंध हा सहसा लेखकाचा दृष्टीकोन किंवा कथांच्या रूपरेषा लिहिण्याचा एक छोटासा भाग असतो.
Autobiography of umbrella Essay | Chatri chi Atmakatha Nibandh | छत्री ची आत्मकथा मराठी निबंध. एका छत्रीचे आत्मचरित्र जीवनभर सहचराची कथा बर्याच काळापासून तुमचा साथीदार ...
Guest Essay. The Best College Is One Where You Don't Fit In. May 5, 2024. ... college campuses like the one where I live fill up with high school seniors preparing to make what feels like a ...
Toll free 1 (888)499-5521 1 (888)814-4206. Support Live Chat. REVIEWS HIRE. College On Essay In Marathi, Top Letter Ghostwriter Service Usa, Fast Food Advantages Essay In Hindi, Long Lasting Friendship Essays, Popular Mba Essay Ghostwriting Websites Us, How To Write A Book Report Middle, French Thesis. +1 (888) 985-9998.
Mr. Currell, a lawyer and consultant, was a deputy under secretary and senior adviser at the Department of Education from 2018 to 2021. He is a trustee of Gustavus Adolphus College. May 1, 2024 ...
J onah Berger and Olivier Toubia used natural language processing to understand what drives academic success. The authors analyzed over 20,000 college application essays from a large public ...
Minimum Price. ID 3320. 100% Success rate. - Agnes Malkovych, Canada. We approach your needs with one clear vision: ensuring your 100% satisfaction. Whenever you turn to us, we'll be there for you. With or without extra services - you are guaranteed the best result! Essay On College Life In Marathi. Level: College, University, High School ...
To the Editor: Re "Electric Cars Are Boring," by Ezra Dyer (Opinion guest essay, April 13): If E.V.s are boring, I guess I am OK with being bored. As an E.V. owner, I no longer have to stop at ...
At Oberlin College, administrative facilitation of ugly and defamatory student protests outside a local business ultimately cost the school $36 million in damages.
Weeks before Helen's death and what would have been her 91st birthday, we exchanged letters. I had sent her an essay I'd just written on the beauty of wonder, stemming from the wonder so many ...
Her essay won first place in the undergraduate division of the nationwide Richard J. Stull Student Essay Competition, after which she was invited to Chicago to speak at the American College of Healthcare Executives' 2024 Congress on Healthcare Leadership.